विश्वचषक जिंकल्यावर काय घडलं, वाचा...
भारताने आजच्याच दिवशी २०११ साली विश्वचषक जिंकला होता. भारताने हा विश्वचषक कसा जिंकला, हे सर्वांनाच माहिती आहे. पण हा विश्वचषक जिंकल्यावर नेमकं काय घडलं, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. भारताने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा पेव्हेलियनमध्ये सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी…